हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांची अखंड परंपरा म्हणजे दसरा मेळावा मुबंई ला होत असतो स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शिवसैनिक दसरा मेळावा निमित्ताने मुबंई ला जात असतात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला महाराष्ट्र मध्ये घवघशीत यश आल्याने विधानसभा निवडणुकी नंतर हा पहिला दसरा मेळावा मुबंई येथील गोरेगाव नेस्को सेंटर येथे पार पडत आहे यात प्रामुख्याने महाराष्ट्र मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकरी बांधवांचे शेतीचे व आर्थिक नुकसान झालेले असून सर्व शिवसेनेचे महाराष्ट्र राज्यातील मुख्य नेते आमदार ,खासदार दसरा मेळावा निमित्त साधून मदत म्हणून निधी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडे सुपूर्द करनार आहेत तसेच विशेष म्हणजे आपल्या…
Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
पाळधी – चांदसर जिल्हा परिषद गटात अतिवृष्टी मुळे शेतीचे मोठे नुकसान पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या कडून पाहणी तात्काळ मदत मिळणार पाळधी – चांदसर जिल्हा परिषद गटात अतिवृष्टी व गिरणा नदीला आलेल्या पूरामुळे चांदसर, रेल , लाडली, दोनगाव, आव्हाणी, टाकळी , धार, शेरी, चोरगाव, कवठळ या गावांचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे या वेळी पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील सोबत तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, मा.सभापती सचिन पवार, नाटेस्वर पवार, संजय चौधरी व शेतकरी उपस्थित होते पंचनामे करण्याचे आदेश दिले असून ८ दिवसाचा आत तात्काळ मदत करण्यात येईल
https://youtu.be/WLtDZQrYWzs?si=ojo9TWkqRnYqV93t
_नवरात्रीत रणरागिणींकडून मंत्री गुलाबभाऊंकडे आग्रहाची मागणी_ *हिवाळी अधिवेशनात राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा करा !* *पाळधी (वार्ता) :-* ‘लव्ह जिहाद’ हा केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे. यामध्ये खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतरण, लैंगिक शोषण, वेश्या-व्यवसाय, निर्घृण हत्या, मानवतस्करी आणि विक्री, मानवी अवयवांची विक्री आणि दहशतवादी कारवायांत सहभाग इथपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश होत, जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात या ‘लव्ह जिहाद’ ला असंख्य हिंदू युवती, महिला बळी पडलेल्या आहेत, त्यामुळे हे रोखण्यासाठी राज्यात येत्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा पारित करण्यात यावा, अशी मागणी रणरागिणींनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार…
*गावाची एकजूट हीच खरी ताकद ; विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री गुलाबराव* मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते डोम सभागृह बांधकामाचा शुभारंभ ! *धरणगाव तालुका प्रतिनिधी दि. 28 सप्टेंबर – गाव, वाडा-वस्तीचा विकास म्हणजेच राज्याचा विकास असतो. कल्याणे खुर्दच्या ग्रामस्थांनी गाव विकासासाठी दाखवलेली एकजूट हेच खरे सामर्थ्य आहे. आगामी काळात गावाच्या विकासाकरिता कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही,” असा ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.* कल्याणे खुर्द (ता. धरणगाव) येथे श्री सिताई माता मंदिर परिसरात उभारण्यात येणाऱ्या डोम (घुमट) सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार…
पाळधी – धरणगाव येथे विविध दुर्गा उत्सव मंडळात पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते आरती संपन्न पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते जळगाव ग्रामीण मतदारसंघातील विविध गावांतील विविध मंडळात आरती संपन्न यात पाळधी बु माळी वाडा येथील गुलालकिंग मित्र मंडळ, धरणगाव नवेगाव येथील भवानी दुर्गा देवी मंडळ, जागृती युवक मंडळ धरणगाव, जय भवानी माता मंदिर येथील नवीन डी पी बसविली,धरणगाव येथील मरी आई मंदिरात दर्शन, जय भद्रा मित्र मंडळ दीपक कोळी बस स्थानक पाळधी या वेळी धरणगाव येथील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच पाळधी बु माळी वाडा मित्र मंडळ उपस्थित होते
*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन झाला सत्कार !* अँड. शरद माळी यांची जळगाव जिल्हा उपजिल्हा प्रमुखपदी निवड *धरणगाव प्रतिनिधी दि.28 सप्टेंबर – धरणगाव येथील विधी तज्ञ अँड. शरद माळी यांची जळगाव जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली असून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री, पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्या सत्कार कऱण्यात आला.* शरद माळी हे गेली 17 वर्षे विधी तज्ञ म्हणून जळगाव व धरणगाव येथे कार्यरत आहेत. समाजकारणाशी निगडीत त्यांच्या सेवाभावी वृत्ती, प्रभावी वक्तृत्व आणि संघटन कौशल्यामुळे ते कार्यकर्त्यांमध्ये सक्रीय आहेत. *मंत्री गुलाबराव पाटील यांचा कोट* “धरणगाव हे शिवसेनेचे गड असून इथे संघटना…
*ई-बसेस म्हणजे हरित प्रवासाची नवी ओळख – पालकमंत्री गुलाबराव पाटील* आरामदायी व परवडणाऱ्या बसेस जिल्हावासीयांच्या सेवेत पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांसह कार्यशाळा ते विमानतळापर्यंत केला ई बसने प्रवास *जळगाव प्रतिनिधी, दि. २७ सप्टेंबर – “जळगाव जिल्ह्यात दाखल झालेल्या ई-बसेस या पर्यावरण वाचविण्याचे नवे साधन आहेत. धूर व आवाज प्रदूषण कमी करून स्वच्छ हवा उपलब्ध करून देतील. इंधन बचतीमुळे प्रवासाचा खर्च कमी होईल आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात वातानुकूलित, आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे या ई-बसेस म्हणजे हरित प्रवासाची नवी ओळख आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ७० ई-बसेसमधील पहिल्या टप्यातील १३…
*महावितरण कंपनीच्या विविध योजनांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत-पालकमंत्री गुलाबराव पाटील* *जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) – जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मंजूर असलेली महावितरण कंपनीची विविध योजनांची प्रलंबित कामे कालबद्ध कार्यक्रम तयार करून तात्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेत.* जिल्हाधिकारी कार्यालयातील, जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित महावितरण कंपनी, कृषी विभाग अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल जावळे आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल…
Gps मित्र परिवार आयोजित गरबा व दांडिया महोत्सव ला अतभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे रोज वेगेवगळे बक्षीशे ठेवण्यात आले असून यात फ्रीज, वाशिंग मशीन, पाण्याचे जार, खुर्ची , ट्रॉली बँग, पिको फॉल मशीन असे अजून बरेच बक्षीशे वाटप करण्यात येत आहेत यात रोज गरबा दांडिया ला हेजरी भरण्यात येत आहे रोज गरबा दांडिया ला जो येईल त्या युवक किव्हा युवतीला शेवटच्या दिवशी बक्षीशे देण्यात येणार असून रोज स्पर्धकांना ची निवड करण्या साठी बाहेरून परीक्षक मागवण्यात येत आहे यात जो बेस्ट डान्स, बेस्ट ड्रेस अश्या विविध स्पर्धा असून युवक युवतींना चे परीक्षक निर्णय घेऊन बक्षीशे देतात हे सर्व पारदर्शक असते या साठी…