Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

जिपीएस मित्र परिवार आयोजित नेत्र शिबिराला प्रचंड प्रतिसाद; ८१० रुग्णांची तपासणी, २३० मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड पाळधी : मा.ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जिपीएस मित्र परिवारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला रविवारी नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. पहाटेच नागरिकांनी शिबिरस्थळी मोठी गर्दी केली. सकाळी सात वाजेपासून नोंदणीला सुरुवात झाली आणि दिवसभरात एकूण ८१० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी २३० रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड होऊन त्यांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात पाठविण्यात आले. रुग्णांच्या नोंदणीपासून तपासणी, निदान आणि पुढील प्रक्रियेपर्यंत स्वतंत्र व्यवस्था शिबिरात उपलब्ध होती.…

Read More

*अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद* निवास, भोजन, उपचार आणि सुरक्षित परतीच्या प्रवासाची सर्व व्यवस्था युद्धपातळीवर *जळगाव (जिमाका) दि. ७ : उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात अयोध्या–प्रयागराज महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात जळगाव जिल्ह्यातील भाविक जखमी झाल्यानंतर जळगाव जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदत कार्य सुरू केले आहे. अपघातानंतर जखमी व सुरक्षित सर्व भाविकांना प्रशासनाने रेल्वेच्या स्वतंत्र रिझर्वेशन बोगीद्वारे परतीच्या प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.* जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कालच अयोध्या येथील अपघाताची माहिती घेऊन तातडीने प्रशासनाला जखमी भाविकांना सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाद्वारे युद्धपातळीवर समन्वय…

Read More

*औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य !* – पालकमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे जमीन मोजणीला हिरवा कंदील *जळगाव, दि. ६ डिसेंबर : जळगाव तालुक्यात नव्या एमआयडीसी उभारणीसाठी जमीन मोजणीला शेतकरी बांधवांनी सकारात्मक संमती दर्शवली आहे. “विकासाच्या नावाखाली कोणाच्याही हक्काचा तडजोड होऊ देणार नाही. जमिनीच्या मोबदल्यात प्रत्येक शेतकऱ्याला योग्य, समाधानकारक आणि कायदेशीर भरपाई मिळाल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया पुढे जाणार नाही, असा ठाम विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला.* जळगाव तालुक्यातील मौजे पिंपळे, चिंचोली आणि कुसुंबे या गावांत नवीन औद्योगिक वसाहत उभारणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री व जिल्हा महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.…

Read More

*जिल्ह्यातील ३७१ गावांना ‘आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण’ मंजूर !* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय *जळगाव प्रतिनीधी दि. ५ डिसेंबर – जिल्ह्यातील २०२५-२६ मधील आकस्मित पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. तर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची विशेष उपस्थिती होती.* या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कोणतेही गाव पाणीअभावी त्रस्त होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेआधी नियोजन करणे आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापनात काटेकोरपणा व जबाबदारीने काम करावे,” असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत जिल्ह्यातील एकूण ७५.३२४ दलघमी पाण्याचे…

Read More

*जिल्ह्यातील ३७१ गावांना ‘आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण’ मंजूर !* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय *जळगाव प्रतिनीधी दि. ५ डिसेंबर – जिल्ह्यातील २०२५-२६ मधील आकस्मित पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. तर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची विशेष उपस्थिती होती.* या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कोणतेही गाव पाणीअभावी त्रस्त होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेआधी नियोजन करणे आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापनात काटेकोरपणा व जबाबदारीने काम करावे,” असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत जिल्ह्यातील एकूण ७५.३२४ दलघमी पाण्याचे…

Read More

हिवाळा आला की माता भगिनींना पाणी तापवण्याचे येते टेन्शन आणि साधारण हिटर वापरून महाराष्ट्र राज्यात आज पर्यंत भरपूर केसेस पाहत आहो की शॉक लागून मृत्यू मुखी पडल्याची संख्या वाढत आहे पण यावर सुद्धा ग्रामीण भागाचा विचार करून सर्वात स्वतः असे ग्रीजर आले आहे जे शॉक फ्रुप आहे आणि त्यांची वारंटी १ वर्षे इतकी आहे ते पीस टू पीस वापस आणि विशेष बाब म्हणजे एका युनिट ला 50 ते 60 लिटर पाणी तापते महाराष्ट्र राज्याचे प्रोडक्ट आहे मेक इन इंडिया टीप पाळधी पासून लांब असले तर पेट्रोल ला पैसे लागतील संपर्क रवी माळी पाळधी मो.9923771443

Read More

हिवाळा आला की माता भनींनीना पाणी तापवण्याचे येते टेन्शन आणि साधारण हिटर वापरून महाराष्ट्र राज्यात आज पर्यंत भरपूर केसेस पाहत आहो की शॉक लागून मृत्यू मुखी पडल्याची संख्या वाढत आहे पण यावर सुद्धा ग्रामीण भागाचा विचार करून सर्वात स्वतः असे ग्रीजर आले आहे जे शॉक फ्रुप आहे आणि त्यांची वारंटी १ वर्षे इतकी आहे ते पीस टू पीस वापस आणि विशेष बाब म्हणजे एका युनिट ला 50 ते 60 लिटर पाणी तापते महाराष्ट्र राज्याचे प्रोडक्ट आहे मेक इन इंडिया टीप पाळधी पासून लांब असले तर पेट्रोल ला पैसे लागतील संपर्क रवी माळी पाळधी मो.9923771443

Read More

— धरणगावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकच निर्णय… नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखालील विश्वासाची परंपरा पुढे नेण्यासाठी… धरणगावातील प्रत्येक माणसाला एकच आठवतं— रात्री-अपरात्री कोणतीही वेळ असो, मतदारसंघातील कोणत्याही माणसाचा प्रश्न असेल तर गुलाबराव पाटील साहेब पहिल्यांदा धावून जातात. त्यांच्या हातात सत्ता नसली तरी लोकांच्या डोळ्यातील आसवे पुसण्यासाठी ते नेहमी तयार. मागील तीन-चार वर्षात धरणगावचा चेहरामोहराच बदलला. असं विकासाचं वादळ कधीच आलं नव्हतं… इतका निधी, इतकी कामं, इतकी गती — धरणगाव आज महाराष्ट्रात नावाजलं जातं ते फक्त आणि फक्त गुलाबराव पाटील साहेबांमुळे. आज हा विकासाचा प्रवास थांबू नये उलट आणखी वेग घ्यावा म्हणून… आपण सर्वांनी मिळून भाऊंचे हात बळकट करायचे आहेत. त्यासाठी येणाऱ्या…

Read More

*नशिराबाद शिवसेना (शिंदे गट) प्रभारी शहराध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती* *नशिराबाद | प्रतिनिधी | दि. २५ नोव्हेंबर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व जलगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद येथील सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले व शिवसेना (शिंदे गट) चे निष्ठावंत कार्यकर्ते चंद्रकांत रघुनाथ पाटील यांची नशिराबाद शिवसेना (शिंदे गट) प्रभारी शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी अधिकृत नियुक्तीपत्र देऊन घोषित केली.* नशिराबाद शहरात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपविण्यात आली असून त्यांच्या निवडीमुळे स्थानिक शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले,…

Read More

धरणगावात राजकीय भूकंप! उबाठा गटाला मोठा धक्का — अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश धरणगाव शहरात ऐन निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. उ.बा.ठा युवासेना उपशहरप्रमुख व मराठा टेंटचे संचालक जगदीश भाऊ दयाराम मराठे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामध्ये भैया मराठे, रवींद्र मराठे, अनिल मराठे, विकास मराठे, राहुल मराठे, परमेश्वर महाजन, तुळशीराम मराठे, पवन महाजन, विकास महाजन, साई महाजन यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या अधिकृत प्रवेशाचा…

Read More