पाळधी बुद्रुक श्री संत शिरोमणी भीमा भोई जयंती उत्साहात पाळधी धरणगाव येथे श्री संत भीमा भोई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त भोई समाज युवा मंडळातर्फे श्री संत भीमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन जि प सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सोबतच छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित जि प सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील शेतकी संघाचे संजय महाजन अहमद शेठ मज्जित शेठ गोपाल सोनवणे यांचा मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधवांसह महिला ची देखील उपस्थिती होती सर्वांचे वतीने प्रतिमापूजन…
Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
*पाळधीत आजपासून अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचा शुभारंभ* महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीने भक्तिभावाचे पर्व-जय्यत तयारी *पाळधी /धरणगाव /जळगाव प्रतिनिधी दिनांक 26 मे – राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त पाळधी नगरीत आजपासून भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माच्या पवित्र उत्सवाने भारावून जाणार असून अखंड हरिनाम सप्ताहाला आज प्रारंभ होत आहे. या निमित्ताने संपूर्ण पाळधीसह पंचक्रोशी परिसरात भक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सप्ताहाचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील अत्यंत नामवंत, अभ्यासू आणि आपल्या प्रभावी वाणीने लाखो भाविकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे कीर्तनकार या सप्ताहात सहभागी होत आहेत. संत परंपरेतील विचार, अध्यात्म, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या…
*पाळधीत आजपासून अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचा शुभारंभ* महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीने भक्तिभावाचे पर्व-जय्यत तयारी *पाळधी /धरणगाव /जळगाव प्रतिनिधी दिनांक 26 मे – राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त पाळधी नगरीत आजपासून भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माच्या पवित्र उत्सवाने भारावून जाणार असून अखंड हरिनाम सप्ताहाला आज प्रारंभ होत आहे. या निमित्ताने संपूर्ण पाळधीसह पंचक्रोशी परिसरात भक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सप्ताहाचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील अत्यंत नामवंत, अभ्यासू आणि आपल्या प्रभावी वाणीने लाखो भाविकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे कीर्तनकार या सप्ताहात सहभागी होत आहेत. संत परंपरेतील विचार, अध्यात्म, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या…
अवकाळीग्रस्त जळगाव जिल्ह्याला मोठा दिलासा *37 हजार 991 शेतकऱ्यांसाठी 31 कोटी 14 लाखांची मदत मंजूर* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; 18 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित *पाळधी/धरणगाव/ जळगाव प्रतिनिधी दिनांक 18 मे – मार्च 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला असून जिल्ह्यासाठी तब्बल 31 कोटी 14 लाख 60 हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. या मदतीमुळे जिल्ह्यातील 37 हजार 991 शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील 18 हजार 229.73 हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी…
अवकाळीग्रस्त जळगाव जिल्ह्याला मोठा दिलासा *37 हजार 991 शेतकऱ्यांसाठी 31 कोटी 14 लाखांची मदत मंजूर* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; 18 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित *पाळधी/धरणगाव/ जळगाव प्रतिनिधी दिनांक 18 मे – मार्च 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला असून जिल्ह्यासाठी तब्बल 31 कोटी 14 लाख 60 हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. या मदतीमुळे जिल्ह्यातील 37 हजार 991 शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील 18 हजार 229.73 हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी…
“पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात पाण्यासाठी संघर्ष अटळ” *“नालाखोलीकरणातून उभी राहतेय जलक्रांती; धरणगावात मंत्री गुलाबराव पाटलांचा ‘वॉटर मिशन’ सुरू”* *नाला खोलीकरण म्हणजे शेतकऱ्याच्या उद्याची पाण्याची खात्री – शेतीला दिलेलं जिवंत पाण्याचं वरदान -पालकमंत्री गुलाबराव पाटील* धरणगावातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जलक्रांतीची हाक; ‘राज्यासाठी आदर्श मॉडेल ३१० किमी नाले-नदीपात्र खोलीकरणाचा महाअभियान; CSR, लोकसहभाग आणि प्रशासनाच्या एकत्रित शक्तीतून उभी राहत आहे जलचळवळ *पाळधी / धरणगाव / जळगाव प्रतिनिधी, दि. १७ मे : “नाला खोलीकरण म्हणजे शेतकऱ्याच्या उद्याची पाण्याची खात्री… शेतीला दिलेलं जिवंत पाण्याचं वरदान असून पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला पाहिजे, कारण आज जे पाणी वाहून जातं, तेच उद्या…
वृद्ध आजींच्या अश्रूंना मिळाला माणुसकीचा आधार मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलेला प्रशांतभाऊ झंवर यांची मदत; संवेदनशीलतेच्या कृतीने परिसर भारावला पाळधी, प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या समाजात अनेकदा माणुसकी हरवत चालल्याची भावना व्यक्त केली जाते. मात्र काही व्यक्ती आपल्या कृतीतून समाजात अजूनही संवेदना आणि आपुलकी जिवंत असल्याचे दाखवून देतात. अशीच हृदयस्पर्शी घटना पाळधी येथे घडली असून, युवा सामाजिक कार्यकर्ते प्रशांतभाऊ झंवर यांनी एका वृद्ध महिलेला दिलेल्या मदतीमुळे परिसरात त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. भादली येथील एक वृद्ध महिला मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मोठ्या आशेने शिबिरात दाखल झाली होती. अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या या महिलेकडे प्रवासासाठीही पुरेसे पैसे नव्हते. गावातून लोकांकडून उसने…
वृद्ध आजींच्या अश्रूंना मिळाला माणुसकीचा आधार मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलेला प्रशांतभाऊ झंवर यांची मदत; संवेदनशीलतेच्या कृतीने परिसर भारावला पाळधी, प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या समाजात अनेकदा माणुसकी हरवत चालल्याची भावना व्यक्त केली जाते. मात्र काही व्यक्ती आपल्या कृतीतून समाजात अजूनही संवेदना आणि आपुलकी जिवंत असल्याचे दाखवून देतात. अशीच हृदयस्पर्शी घटना पाळधी येथे घडली असून, युवा सामाजिक कार्यकर्ते प्रशांतभाऊ झंवर यांनी एका वृद्ध महिलेला दिलेल्या मदतीमुळे परिसरात त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. भादली येथील एक वृद्ध महिला मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मोठ्या आशेने शिबिरात दाखल झाली होती. अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या या महिलेकडे प्रवासासाठीही पुरेसे पैसे नव्हते. गावातून लोकांकडून उसने…
*अंजनी धावली गावांच्या तृष्णेकडे ; अकरा गावांच्या घागरींना मिळाला जीवनदानाचा घोट* सकाळी सुटलेले आवर्तन सायंकाळपर्यंत गावागावांत पोहोचले; नागरिकांत समाधानाचे वातावरण *जळगाव / धरणगाव प्रतिनिधी | दि. १५ मे : धरणगाव तालुक्यातील पाणीटंचाईने त्रस्त ११ गावांच्या घागरींना अखेर अंजनी धरणाच्या पाण्याचा जीवदानाचा घोट मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार आज दि. १५ मे रोजी सकाळी साडेसहा वाजेपासून अंजनी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी बिगर सिंचन आवर्तन सुरू करण्यात आले. गिरणा पाटबंधारे विभागामार्फत अंजनी नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी सायंकाळपर्यंत धरणगाव तालुक्यातील अनेक गावांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.* उन्हाच्या कडाक्यात पाण्यासाठी होणारी भटकंती आणि गावागावातील…
*अंजनी धावली गावांच्या तृष्णेकडे ; अकरा गावांच्या घागरींना मिळाला जीवनदानाचा घोट* सकाळी सुटलेले आवर्तन सायंकाळपर्यंत गावागावांत पोहोचले; नागरिकांत समाधानाचे वातावरण *जळगाव / धरणगाव प्रतिनिधी | दि. १५ मे : धरणगाव तालुक्यातील पाणीटंचाईने त्रस्त ११ गावांच्या घागरींना अखेर अंजनी धरणाच्या पाण्याचा जीवदानाचा घोट मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार आज दि. १५ मे रोजी सकाळी साडेसहा वाजेपासून अंजनी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी बिगर सिंचन आवर्तन सुरू करण्यात आले. गिरणा पाटबंधारे विभागामार्फत अंजनी नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी सायंकाळपर्यंत धरणगाव तालुक्यातील अनेक गावांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.* उन्हाच्या कडाक्यात पाण्यासाठी होणारी भटकंती आणि गावागावातील…