*औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य !* – पालकमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे जमीन मोजणीला हिरवा कंदील *जळगाव, दि. ६ डिसेंबर : जळगाव तालुक्यात नव्या एमआयडीसी उभारणीसाठी जमीन मोजणीला शेतकरी बांधवांनी सकारात्मक संमती दर्शवली आहे. “विकासाच्या नावाखाली कोणाच्याही हक्काचा तडजोड होऊ देणार नाही. जमिनीच्या मोबदल्यात प्रत्येक शेतकऱ्याला योग्य, समाधानकारक आणि कायदेशीर भरपाई मिळाल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया पुढे जाणार नाही, असा ठाम विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला.* जळगाव तालुक्यातील मौजे पिंपळे, चिंचोली आणि कुसुंबे या गावांत नवीन औद्योगिक वसाहत उभारणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री व जिल्हा महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.…
Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
*जिल्ह्यातील ३७१ गावांना ‘आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण’ मंजूर !* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय *जळगाव प्रतिनीधी दि. ५ डिसेंबर – जिल्ह्यातील २०२५-२६ मधील आकस्मित पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. तर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची विशेष उपस्थिती होती.* या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कोणतेही गाव पाणीअभावी त्रस्त होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेआधी नियोजन करणे आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापनात काटेकोरपणा व जबाबदारीने काम करावे,” असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत जिल्ह्यातील एकूण ७५.३२४ दलघमी पाण्याचे…
*जिल्ह्यातील ३७१ गावांना ‘आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण’ मंजूर !* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय *जळगाव प्रतिनीधी दि. ५ डिसेंबर – जिल्ह्यातील २०२५-२६ मधील आकस्मित पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. तर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची विशेष उपस्थिती होती.* या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कोणतेही गाव पाणीअभावी त्रस्त होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेआधी नियोजन करणे आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापनात काटेकोरपणा व जबाबदारीने काम करावे,” असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत जिल्ह्यातील एकूण ७५.३२४ दलघमी पाण्याचे…
हिवाळा आला की माता भगिनींना पाणी तापवण्याचे येते टेन्शन आणि साधारण हिटर वापरून महाराष्ट्र राज्यात आज पर्यंत भरपूर केसेस पाहत आहो की शॉक लागून मृत्यू मुखी पडल्याची संख्या वाढत आहे पण यावर सुद्धा ग्रामीण भागाचा विचार करून सर्वात स्वतः असे ग्रीजर आले आहे जे शॉक फ्रुप आहे आणि त्यांची वारंटी १ वर्षे इतकी आहे ते पीस टू पीस वापस आणि विशेष बाब म्हणजे एका युनिट ला 50 ते 60 लिटर पाणी तापते महाराष्ट्र राज्याचे प्रोडक्ट आहे मेक इन इंडिया टीप पाळधी पासून लांब असले तर पेट्रोल ला पैसे लागतील संपर्क रवी माळी पाळधी मो.9923771443
हिवाळा आला की माता भनींनीना पाणी तापवण्याचे येते टेन्शन आणि साधारण हिटर वापरून महाराष्ट्र राज्यात आज पर्यंत भरपूर केसेस पाहत आहो की शॉक लागून मृत्यू मुखी पडल्याची संख्या वाढत आहे पण यावर सुद्धा ग्रामीण भागाचा विचार करून सर्वात स्वतः असे ग्रीजर आले आहे जे शॉक फ्रुप आहे आणि त्यांची वारंटी १ वर्षे इतकी आहे ते पीस टू पीस वापस आणि विशेष बाब म्हणजे एका युनिट ला 50 ते 60 लिटर पाणी तापते महाराष्ट्र राज्याचे प्रोडक्ट आहे मेक इन इंडिया टीप पाळधी पासून लांब असले तर पेट्रोल ला पैसे लागतील संपर्क रवी माळी पाळधी मो.9923771443
— धरणगावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकच निर्णय… नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखालील विश्वासाची परंपरा पुढे नेण्यासाठी… धरणगावातील प्रत्येक माणसाला एकच आठवतं— रात्री-अपरात्री कोणतीही वेळ असो, मतदारसंघातील कोणत्याही माणसाचा प्रश्न असेल तर गुलाबराव पाटील साहेब पहिल्यांदा धावून जातात. त्यांच्या हातात सत्ता नसली तरी लोकांच्या डोळ्यातील आसवे पुसण्यासाठी ते नेहमी तयार. मागील तीन-चार वर्षात धरणगावचा चेहरामोहराच बदलला. असं विकासाचं वादळ कधीच आलं नव्हतं… इतका निधी, इतकी कामं, इतकी गती — धरणगाव आज महाराष्ट्रात नावाजलं जातं ते फक्त आणि फक्त गुलाबराव पाटील साहेबांमुळे. आज हा विकासाचा प्रवास थांबू नये उलट आणखी वेग घ्यावा म्हणून… आपण सर्वांनी मिळून भाऊंचे हात बळकट करायचे आहेत. त्यासाठी येणाऱ्या…
*नशिराबाद शिवसेना (शिंदे गट) प्रभारी शहराध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती* *नशिराबाद | प्रतिनिधी | दि. २५ नोव्हेंबर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व जलगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद येथील सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले व शिवसेना (शिंदे गट) चे निष्ठावंत कार्यकर्ते चंद्रकांत रघुनाथ पाटील यांची नशिराबाद शिवसेना (शिंदे गट) प्रभारी शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी अधिकृत नियुक्तीपत्र देऊन घोषित केली.* नशिराबाद शहरात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपविण्यात आली असून त्यांच्या निवडीमुळे स्थानिक शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले,…
धरणगावात राजकीय भूकंप! उबाठा गटाला मोठा धक्का — अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश धरणगाव शहरात ऐन निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. उ.बा.ठा युवासेना उपशहरप्रमुख व मराठा टेंटचे संचालक जगदीश भाऊ दयाराम मराठे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामध्ये भैया मराठे, रवींद्र मराठे, अनिल मराठे, विकास मराठे, राहुल मराठे, परमेश्वर महाजन, तुळशीराम मराठे, पवन महाजन, विकास महाजन, साई महाजन यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या अधिकृत प्रवेशाचा…
*जळगावात उबाठातील युवा नेतृत्वाचा शिवसेनेत प्रवेश !* महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात ‘इनकमींग’ ला वेग *जळगाव प्रतिनिधी | 15 नोव्हेंबर – राज्यात महानगरपालिका निवडणुकांची चाहूल लागलेल्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) मध्ये तरुणांचे प्रवेशाचे सत्र वेग घेत आहे. उबाठा व जळगाव शहरातील महत्त्वाच्या युवा पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत अधिकृत प्रवेश केला. परिसरातील विकासकामांची गती, मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्णयक्षम नेतृत्व आणि तरुणांचा वाढता सहभाग यामुळे नव्या नेतृत्वाचा ओढा शिवसेनेत लक्षणीय वाढताना दिसत आहे.* *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन* कार्यक्रमात बोलताना राज्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, गेल्या चार – पाच वर्षांत…
*जळगाव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत इनकमिंगची लाट !* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत उभाठा व राष्ट्रवादी काँग्रेस गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश *जळगाव, दि. १२ नोव्हेंबर (प्रतिनिधी) : – “संघटन हेच आपले सर्वात मोठं शस्त्र आहे. सत्ता ही आपलं ध्येय नाही; लोकांचा विश्वास जिंकणं हेच आपलं खरं बळ आहे. शहरासाठी, विकासासाठी आणि भविष्यासाठी ही एकजूट निर्णायक ठरणार आहे. जुने-नवे सर्व कार्यकर्ते एकत्र राहून, नियोजनबद्ध पद्धतीने काम करा आणि युतीचा भगवा जळगाव महानगरपालिकेवर फडकवा असे आवाहन शिवसेनेचे राज्याचे जेष्ठ नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, यांनी केले.* शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्यपद्धतीवर आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब…